🥁🇬ᴳeeᵗ🇹 🕯गुंजन🥁
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
🌄 *एक सांज विचारांची*🌄
♾♾♾♾♾
आपण जेंव्हा वर्तमान आयुष्यात जगत असतो नकळत आपल्या भोवती घडणाऱ्या घटना या सुचक संदेश देत असतात फक्त आपल्याला त्यांच्याशी आपलं जीवन जोडता आलं पाहिजे , आज माझ्यासोबत असेच झालं आमच्या BMC ( दुध थंड करण्याचा फ्रिज) मधील सेन्सर काम करत नसल्याने सर्व दुधाचा बर्फ झाला खुप प्रयत्न करून ते दुध काढत होतो जोवर त्या बर्फात पातळ झालेलं दुध होत तो ओलावा ईतर बर्फ़ाला जोडून ठेवत होता जस जसे ते दुध बाहेर येत होतं तो बर्फ वेगळा होऊन वितळू लागला , आपल्या जीवनात सुद्धा जोवर प्रत्येक नात्यात भावनेचा ओलावा असतो तोवर नाती ह्या बर्फ़ासारखी घट्ट धरून असतात जसा का भावनिक ओलावा गैरसमज किंवा अहंकार किंवा ईतर कारणाने सम्पला की मग हळूहळू हे नातं संपायला सुरुवात होते म्हणून नेहमी काळजी घ्या हा ओलावा जपण्याची जोवर तुमच्या संवादाचे सेन्सर चालू असेल तोवर ओलावा टिकून आहे याची खात्री देता येते पण जेंव्हा ते बंद पडते तिथून सुरुवात होते ती नाती विताळायला ,
बघा जमलं तर हा ओलावा टिकून ठेवता आला तर .....
*शेवटी जीवन क्षणभंगुर असतं,*
*ते एकदाच मिळतं,*
आणि
*सोबत काहीही येणार नसतं*
म्हणून.....
*मनसोक्त जगून घ्यावं, अगदी हसून खेळून.....*
*जिंदगी हसने गाने के लिये है, जिंदगी.....*
⏲३:२९
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
*निर्मिती मार्गदर्शन*
*श्री प्रदिप महाजन*
🦁
संकल्पना आणि सादरीकरण
🙏 *अनिरुध्द*🙏
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
🌄 *एक सांज विचारांची*🌄
♾♾♾♾♾
आपण जेंव्हा वर्तमान आयुष्यात जगत असतो नकळत आपल्या भोवती घडणाऱ्या घटना या सुचक संदेश देत असतात फक्त आपल्याला त्यांच्याशी आपलं जीवन जोडता आलं पाहिजे , आज माझ्यासोबत असेच झालं आमच्या BMC ( दुध थंड करण्याचा फ्रिज) मधील सेन्सर काम करत नसल्याने सर्व दुधाचा बर्फ झाला खुप प्रयत्न करून ते दुध काढत होतो जोवर त्या बर्फात पातळ झालेलं दुध होत तो ओलावा ईतर बर्फ़ाला जोडून ठेवत होता जस जसे ते दुध बाहेर येत होतं तो बर्फ वेगळा होऊन वितळू लागला , आपल्या जीवनात सुद्धा जोवर प्रत्येक नात्यात भावनेचा ओलावा असतो तोवर नाती ह्या बर्फ़ासारखी घट्ट धरून असतात जसा का भावनिक ओलावा गैरसमज किंवा अहंकार किंवा ईतर कारणाने सम्पला की मग हळूहळू हे नातं संपायला सुरुवात होते म्हणून नेहमी काळजी घ्या हा ओलावा जपण्याची जोवर तुमच्या संवादाचे सेन्सर चालू असेल तोवर ओलावा टिकून आहे याची खात्री देता येते पण जेंव्हा ते बंद पडते तिथून सुरुवात होते ती नाती विताळायला ,
बघा जमलं तर हा ओलावा टिकून ठेवता आला तर .....
*शेवटी जीवन क्षणभंगुर असतं,*
*ते एकदाच मिळतं,*
आणि
*सोबत काहीही येणार नसतं*
म्हणून.....
*मनसोक्त जगून घ्यावं, अगदी हसून खेळून.....*
*जिंदगी हसने गाने के लिये है, जिंदगी.....*
⏲३:२९
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
*निर्मिती मार्गदर्शन*
*श्री प्रदिप महाजन*
🦁
संकल्पना आणि सादरीकरण
🙏 *अनिरुध्द*🙏
सौ मीनाक्षी साळुंखे मॅडम यांची प्रतिक्रिया
ReplyDeleteअनिरुद्ध......
*नमस्कार*🙏
खूप छान आणि विचारा ला प्रवाहित करणारी पोस्ट
*भूत ,भविष्य, आणि वर्तमान या वर आयुष्य अवलंबून असते*
*रोजच्या आयुष्यात होणारी उलथापालथ नवीन आयाम देत असते
सुख दुःख ह्या जीवनाच्या दोन बाजू आल्हाददायक तशीच गहिवरलेली**
*सहज सोपं जगत असताना खूप काही आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यात होत असतो*
*समज ,गैरसमज यातूनच नाती दुरावतात तेढ निर्माण करतात ,समजून घेतले की गुंता अलगद सुटत जातो पण त्यासाठी समोरच्याचे आणि स्वतः चे प्रयत्न हवेत तरच शक्य होते*
*मन दुखावलं की माणूस आपोआप बाजूला जातो नकळतपणे मग सावरायची जबाबदारी दोन्ही बाजूची पण kvchit अस घडत आणि मनभेद झालं की नात पण दुरावत ,माफ करावं असं ही वाटत पण मन खूप दुखावलेल असत मग ते प्रेम ,माया सुद्धा बेगडी होते वरकरणी दाखवण्यासाठी अंतर्मनाचा कोलाहल स्वस्थ बसू देत नाही
*नात्याची वीण घट्ट करताना फुंकर घालण 😟होत*
*कमी अपेक्षा ,आणि समाधान या दोन गोष्टीवरच आयुष्याचा सारी पाट चालत रहातो*
*कभी खुशी ,कमी गम*
म्हणूनच क्रोधावर नियंत्रण आणि जिभेवर गोडवा सहज सुलभ आयुष्य जगायला मदत करतो*
संकलन ,संकल्पना दोन्ही गोष्टी supb
*हटके पोस्ट*👌👌
धन्यवाद अनिरुद्ध🙏🌹🙏
🙏🏻धन्यवाद ताईसाहेब
ReplyDelete*खूप छान लिहिले आहे*
*आशा छान छान प्रतिक्रिया आपण देतात म्हणून काही चांगले सादरीकरण आपल्या कडून व्हावे यासाठी प्रयत्नशील असतो*
विचारांना चालना देणारे काही वाचले की बौध्दिक शांतता मिळत जाते.. मननातून अंतर्मुख जातो वाचक... हे लिखाणाचे यश असते...
ReplyDeleteअनिरुद्ध सरजी... छानच...